
रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी ११ कोटी ८४ लाखांचा निधी खर्च
कृषि अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या ६ वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजतेंतर्गत फळबा लागवडीसाठी ११ कोटी ८४ लाखांहून अधिक निधी खर्ची पडला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या योजनेत तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी सहभाग नोंदवत शेतीपूरक रोजगार मिळवला. शासनाकडून थेट बँक खात्यात मजुरी जमा झाल्याने शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे.www.konkantoday.com