
स्वराज्य संस्था रत्नागिरीने रत्नदुर्ग किल्ल्यावरून दोन टन कचरा गोळा केला
रत्नागिरीतील स्वराज्य संस्था रत्नागिरीच्या वतीने नवरात्रीत रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .या काळात दोन टन कचरा जमा करण्यात आला.या कचऱ्याचे सुका व ओला असे विभाजन करून नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला.गेली अनेक वर्षे ही संस्था मोहीम राबवित आहे .
www.konkantoday.com