रत्नागिरी शहर परिसरात पावसाची हजेरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावल्यानंतर काल मध्यरात्री रत्नागिरी शहरात पावसाच्या सरी कोसळल्या आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते त्यानंतर सकाळी रत्नागिरी शहर परिसरात पाऊस सुरू झाला या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या फवारणीचे काम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने त्याचा परिणाम आंबा पिकावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
www.konkantoday.com