
अखेर नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड
राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकीची मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती. आता या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलीयया निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण अखेर नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय.