साखरपा पत्कीवाडी जवळ नागरिकांना गवा रेड्याच्या कळपाचे दर्शन


संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पत्कीवाडीजवळ गवारेड्यानी आपला मोर्चा वळविला असून सुमारे दहा गवेरेडे या कळपात असुन मानवी वस्ती हाकेच्या अंतरावर असुन गवारेड्यांच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहेत.
सध्या भातशेती हाता तोंडाशी आली असुन भातशेतीचे नुकसान केल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामुळे भातशेतीचे रक्षण करणे फारच जिगरीचे बनले आहे. वनखात्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
मात्र मानवी वस्तीपासून गवारेड्याचा कळप जवळ दिसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button