रत्नागिरी शहरात सोमवारपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम

रत्नागिरी : थकित घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेचे पथक सोमवारपासून कार्यरत होत आहे. मागील आठवड्यात घरपट्टी, पाणीपट्टी, मागणी बिले घरोघरी देण्यात आली. तब्बल सुमारे 4 कोटी रूपयांची थकित बिल वसुलीसाठी जुलैमध्ये अचानक मोहीम राबवली जात आहे. बिले भरून रत्नागिरी नगर परिषदेला सहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button