आंबडवे-लोणंद राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग चक्क पावसाच्या पाण्यात.

आंबडवे-लोणंद राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग चक्क पावसाच्या साचलेल्या पाण्यात दिसेनासा झाला. नियोजन शून्य कामांचा फटका आंबडवे लोणंद या महामार्गाला बसला असून मंडणगड ते तुळशी दरम्यान अनेक ठिकाणी पाणी तुंबले.दरड कोसळून दगड, माती रस्त्यावर आली. गटाराची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहून नागरिकांच्या घरात घुसले. तालुक्यात १७७ मिमी पावसाची नोंद झाली. जनजीवन विस्कळीत झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button