
ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा शासन निर्णय
राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली.
www.konkantoday.com