रत्नागिरीच्या समुद्रात १०० ते १५० नौकाच मासेमारीसाठी fishingboats in ratnagiri

मच्छीमार नौकांवर काम करणारे खलाशी रत्नागिरीत वेळेत पोहोचलेले नाहीत. त्याचबरोबर जोरदार वारे आणि पावसाचा इशारा असल्याने गेल्या दोन दिवसांत १००ते १५० मच्छीमार नौकाच समुद्रात मासेमारी साठी गेल्या.दि १ऑगस्टपासून पावसाळी मासेमारी बंदी उठली. पर्ससीन, मिनी पर्ससीन नेट नौका वगळता इतर नौका समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सज्ज होत्या; परंतु नौकांवर काम करणारे खलाशी रत्नागिरीत वेळेत पोहोचलेले नाहीत त्यामुळे ही मच्छीमारांची अडचण झाली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button