पुराचे पाणी बावनदी पुलाला टेकले, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

संगमेश्वर तालुक्याला देखील पावसाने झोडपले असून मुसळधार पावसामुळे बावनदीला पुर आला असून पुराचे पाणी पुलाला टेकल्यामुळे सावधानता बाळगत या पुलावरची वाहतूक आज सकाळी ७ वाजल्या पासून बंद करण्यात आली आहे.
यामुळे देवरुख – रत्नागिरी मार्गही बंद झाला असून बावनदी पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची सूचना देण्यात आल्या आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button