मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कधी संपणार ?

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गावरील पडलेले खड्डे यातून वाहनचालकांना कसरत करावा लागणारा प्रवास तर प्रवाशांना होत असलेला त्रास! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गेल्या दोन- चार वर्षांपासून सुरुवात झाली असली तरी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंदगतीने सुरू असल्याने वाहन चालकासह प्रवाशांना खड्ड्यातून किती काळ प्रवास करावा लागणार ? असा प्रश्न उपस्थित होत असून मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कधी संपणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button