कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरण म्हणजे चोर सोडून आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना फाशी -राज्य कार्याध्यक्ष संजय नलावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरण म्हणजे चोर सोडून आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना फाशी आहे, तर मग अंतिम निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी नुसत्या झोपेत सह्या केल्या का? या सगळ्याला आमचा लिपिकच जबाबदार का?अशा मनमानी निलंबनाला चोख उत्तर देऊ. वेळ पडल्यास सिंधुदुर्गामध्ये जाऊन आंदोलन करू, असा इशारा राज्य प्रशासन अधिकारी संघटनेचे प्रवक्ता तसेच लिपिक संघटना राज्य कार्याध्यक्ष संजय नलावडे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्गमधील लाडपागे समितीतील भरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांवर, प्रशासन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button