
नगरपरिषद निवडणुकांबाबत प्रक्रिया सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे निवेदन
रत्नागिरी जिल्ह्यातीलस्थानिकस्वराज्य संस्थेच्या सार्वजनिकनिवडणुका ठरलेल्या मुदतीत घेण्यात याव्यात. मात्रआपल्याकडुन अजुनही आरक्षण, मतदार याद्या प्रसिद्ध करणे,वॉर्ड रचना रेखांकित करणे अशी प्रक्रिया सुरू झालेली नाही.तरी कोणताही विलंब न लावतापुढीलनिवडणुकीचीकार्यवाहीसुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्षमिलिंद कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.रत्नागिरी पालिकेची येत्या डिसेंबर महिन्यामध्ये (२०१६ ते
२०२१) मुदत संपत आहे. त्यामुळे नव्याने पंचवार्षिक निवडणुकघेणे गरजेचे आहे. निवडणुक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट)पाहिली असता निवडणुक डिसेंबरपूर्वीच होणार असल्याचे दिसूनयेत आहे. तरी आपल्याला या निवडणुका वेळेतच घ्यायच्याअसतील तर त्याच्यासाठी आरक्षण जाहीरकरणे, मतदार यादी प्रसिद्ध करणे व या सारखे कार्यक्रम
तात्काळ होणे आवश्यक आहेत. मात्र आपल्याकडुन अजुनहीआरक्षण जाहीर झालयाचेदिसूनयेतनाही.असेही कीर यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com