
राज्यातील विविध शाळांमध्ये हजेरीपटावर असलेले सुमारे दोन ते तीन लाख विद्यार्थी हरवले
राज्यातील विविध शाळांमध्ये हजेरीपटावर असलेले सुमारे दोन ते तीन लाख विद्यार्थी हरवल्याची शक्यता आहे. पहिली ते आठवी पास करण्याच्या धोरणामुळे हे विद्यार्थी नववीत दाखल झाले. नववीची परीक्षा पास होऊनही या विद्यार्थ्यांनी दहावीचा परीक्षा अर्ज भरला नसल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे.
www.konkantoday.com