रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला

रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह घराच्या विहिरीत आढळला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीला आली. रुक्मिणी लक्ष्मण वाळके (३८, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. वाटद-खंडाळा) असे बुडून मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button