
ताैक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना फटका
ताैक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ प्राथमिक शाळा व १४ माध्यमिक शाळांना फटका बसला आहे. प्राथमिक शाळांचे १० लाखांचे, तर माध्यमिक शाळांचे १२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
www.konkantoday.com