मिरकरवाडा परिसरातील कांचन ओशन व्ह्यू या इमारती समोरील भिंत कोसळल्याने अनेक टू व्हीलरचे नुकसान

चक्रीवादळामुळे रत्नागिरीत रात्रभर पावसाचा धुमाकूळ चालू होता.काही भागात अजुनही विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
रत्नागिरी शहर परिसरात देखील अनेक ठिकाणी नुकसान झाल आहे. या वादळामुळे मिरकरवाडा जेटीवर उभ्या असलेल्या नौकांना वाऱ्याने मोठा दणका दिला आहे. या नौका एकमेकांवर आदळून लोकांचे नुकसान झाले. तसेच मिरकरवाडा परिसरातील कांचन ओशन व्ह्यू या इमारती समोरील भिंत कोसळली आणि भिंतीखाली लावलेल्या अनेक गाड्या मातीखाली दबल्या गेल्या अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button