आता आगीचा आरोपही केंद्र सरकारवर टाका-नीलेश राणे
खेड लोटे एमआयडीसीमध्ये तालुक्यात चार महिन्यांच्या कालावधीत आगीच्या सहा घटना घडल्या. त्यात कामगारांचाही बळी गेला असून अजूनही सरकारची मदत पोहोचलेली नाही. फायर ऑडिट करणार, असे सांगून वेळ मारून नेण्यात येते. ठाकरे कसलीच अंमलबजावणी करत नाही. आता आगीचा आरोपही केंद्र सरकारवर टाका, असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी केला.
www.konkantoday.com