
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द ,बारावीची परीक्षा होणार -शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेच्या बाबत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com