दहावी-बारावी परीक्षांचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाईल -शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची सर्वप्रथम जबाबदारी आहे. आम्ही राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असून दहावी-बारावी परीक्षांचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. विद्यार्थ्यांनी तणावाखाली न राहता आरोग्य जपावे व अभ्यास सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button