आता मुंबईत घोड्याच्या नाही तर इलेक्ट्रिक बग्गीतून फिरता येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता लवकरच या व्हीक्टोरिया राईडची सफर करता येणार आहे.
जुन्या काळात अशाप्रकारे राणीसाठी दळणवळणाची साधनं असत. त्याची अनुभुती आता मुंबईकरांनाही घेता येणार आहे. त्यावेळी या गाड्यांना घोडे असायचे मात्र आता ही राईड पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button