अर्थसंकल्पात जिल्ह्याला ५३० कोटी रुपयांचा भरीव निधी-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत

ना. उदय सामंत त्यांच्या प्रयत्नांमुळे अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी ५३० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे
सायन्स टेक्नॉलॉजीसाठी विद्यार्थ्यांना भविष्यात पुणे, हैद्राबाद यासारख्या शहरात न जाता त्यांना येथेच शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राजीव गांधी तंत्रज्ञान पार्कसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ५० कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर करण्यात आले आहेत. तर अर्थसंकल्पात जिल्ह्याला ५३० कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button