रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लावावा,माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेश प्रभु यांची कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा व या प्रकल्पाची रद्द झालेली अधिसूचना पुन्हा नव्याने काढण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेश प्रभु यांची कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. याबाबतचे एक निवेदनही प्रतिष्ठानच्या वतीने खा. प्रभु यांना देण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button