
आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या
रत्नागिरी शहरातील घाणेकर आळी येथील राहणाऱ्या एका महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली.
घाणेकर आळी येथील राहणाऱ्या सुनीता वाकडे यानी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.त्या आजाराने त्रस्त होत्या त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज आहे.
www.konkantoday.com