
रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पेटला,एक वेळ सरकार पडेल पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच,भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचा शिवसेनेला इशारा
महाविकास आघा़डीच सरकार पडेल, पण नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही
भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसुचना निघेल असा इशारा
भाजपचे माजी आमदार, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी शिवसेनेला चोख उत्तर देताना दिला आहे.
ज्या दिवशी भाजपची सत्ता येईल, देवेंद्र फड़णवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसुचना निघेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी केला
दीड लाख लोकांचा रोजगार शिवसेनेने हिरावून घेवू नये असेही यावेळी त्यांनी यावेळी सांगितले
www.konkantoday.com