लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय ठप्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 मार्चपासून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. रोजगार नसल्यामुळं डबेवाल्यांवर उपसमारीची वेळ आली आहे. आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांनी सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे. मुख्यामंत्र्यांनी असंघटीत कामगारांना पैसे दिले मग आमच्या भूमीपुत्रांना का देणार नाही? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला.
www.konkantoday.com