गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनी एसटीला प्राधान्य दिले ,१९००० चाकरमानी एस टी ने परतले

गणेशोत्सवाची सांगता झाल्यावर रत्नागिरी एसटी विभागाच्या ८८५ गाडय़ांमधून १९ हजार १८०चाकरमान्यांनी पुन्हा मुंबई गाठली आहे. ६ सप्टेंबरपर्यंत आणखी २०० गाडय़ांमधून ४हजार ४०० चाकरमानी परतणार आहेत. या वाहतुकीतून गतवर्षीच्या तुलनेत एसटीला फार मोठे उत्पन्न मिळणार नसले तरी एसटी वाहतूक सुरळित होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button