
परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची एसटीला पसंती
कोकणातून गणपतीचा सणानंतर मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीने सोडलेल्या जादा फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 855 गाडय़ांचे नियोजन झाले असून वैयक्तिक आरक्षणाद्वारे 175 तर ग्रुप बुकींगच्या 182 अशा एकूण 357 गाडय़ा फुल झाल्या आहेत. रत्नागिरीतून ग्रुप बुकींगच्या 113 तर वैयक्तिक 148 अशा एकूण 261 गाडय़ांचे आरक्षण फुल झाले आहे, तर 294 गाडय़ांचे आरक्षण अंशतः फुल झाले आहे.
www.konkantoday.co.