
राजापूर तालुक्यातील रायपाटण खाडे वाडीत विवाहित महिलेने केली दोन मुलींसह गळफास लावून आत्महत्या
राजापूर तालुक्यातील रायपाटण खाडेवाडी येथील सुहासिनी सावंत या विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या करून आपले जीवन संपवले परंतु आत्महत्या करण्याआधी तिने आपल्या दोन छोट्या मुली जानवी वय (६) आणि मनस्वी (3) यांना आधी गळफास लावला त्यानंतर स्वतः ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली त्या वेळी घरात कोणीही नव्हते सासू-सासरे बाहेर गेले होते तर नवरा आणि दीर शेतावर कामासाठी गेले होते या घटनेमुळे खळबळ उडाली आहे
www.konkantoday.com