जिल्हा रुग्णालयातील भरतीबाबत जनयाचिकेवर शुक्रवारी सुनावणी
जिल्हा रुग्णालयात अपुरे असलेले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खलील वस्ता यांनी जनहित याचिका दाखल केली असून येत्या शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) रोजी मुख्य न्यायाधीशांसमोर त्याची सुनावणी होईल, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील राकेश भाटकर यांनी दिली.
www.konkantoday.com