
चिपळूण आगारातून सुटणार्या सर्व बस फेर्या रद्द, प्रवासी नसल्याने घेतला निर्णय
रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या लॉकडाऊनमुळे चिपळूण आगारातून सुटणार्या सर्व बस फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासीच नसल्याने आगार व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. गुहागर आगाराकडून केवळ दोन बस फेर्या चिपळूण-गुहागर मार्गावर सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
konkantoday.com