दापोलीत विनामास्क फिरल्याबद्दल १४ हजार रुपयांचा दंड

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १ जुलैपासून रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन होत असताना दापोली प्रशासनाने मास्क न वापरणार्‍यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला असून काल दिवसभरात २५ जणांवर कारवाई करीत १४ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button