मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडविण्यात आले? -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडविण्यात आले? इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. या पत्रात फडणवीस यांनी म्हटले आहे की, सुमारे ९५०हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्यादृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button