आयआयटी मुंबईच्या अहवाला नुसार येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढणार

प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. मुंबईसाठी कोरोना सर्वाधिक धोकादायक आहे. मायानंगर मुंबईत यापूर्वीच सर्वाधिक कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल.
आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची तीव्रता अधिक वाढेल. अभ्यासाचा असा दावा आहे की आर्द्रता वाढल्यामुळे कोरोना विषाणू दीर्घकाळ वातावरणात जिवंत राहू शकतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button