रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार -नामदार उदय सामंत

रत्नागिरी व सिंदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे रिकामी आहेत ही पदे लवकरच भरली जातील.ही पदे भरताना महिलांना पन्नास टक्के सहभाग दिला जाईल अशी घोषणा नामदार उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग येथे केली.सध्या राज्यात महाविकास आघाडी चे सरकार असल्याने ही पदे भरताना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश राहणार.या पदांसाठी बारावी पास असल्याचे शालेय सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे.त्यानंतर लवकरच या नियुक्त्या होणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button