क्वारंटाईन केलेल्या लोकांची सेवा-सुविधा बघायची की त्यानी आणलेल्या प्राण्याची? अधिकार्‍याना समाेर चिंता

राजापुर रायपाटन येथे क्वारंटाईन केलेल्या लोकांना सेवा-सुविधा पुरवताना त्याची साेय पहायची की त्यानी आणलेल्या कुत्र्या मांजराची अशी चिंता अधिकार्‍याना पडली आहे
मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची सुविधा अधिकाऱ्यांना द्यावी लागत आहे.
श्वान-मांजरी आणलेले हे लोक श्वान आणि मांजरांसाठी दही-भाताची ही मागणी करत आहेत. त्यामुळे या पाळीव प्राण्यांची ही मागणी पुरवताना प्रशासन बेजार झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button