
आंबा खरेदी – विक्री प्रक्रियेला कमी प्रतिसाद
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या हापूस आंब्याच्या बागायतदारांना मदत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला. समितीच्या आवारात आंबा खरेदी – विक्री सुरू करण्यात आली. या प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. आठ दिवसात अवघ्या अडीच लाख रुपयांचा हापूस तेथे विकला गेला. डझनला पावणेतीनशे ते साडेचारशे रुपये दर मिळाला.
www.konkantoday.com