
यूजीसीकडून आठ दिवसात प्राप्त अहवालानंतर विद्यापीठ परीक्षा संदर्भात निर्णय- ना.उदय सामंत
विद्यापीठांच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला आहे.या प्रश्नाचे उत्तर आज मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.आठ दिवसात यूजीसी कडून विद्यापीठांच्या परीक्षाबाबत अहवाल प्राप्त होणार आहे त्यानंतर राज्यातील परीक्षा कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी आज येथे दिली.
www.konkantoday.com