
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी राबविला मोफत भाजीपाला वितरणाचा उपक्रम
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी आपल्या काेसुंब गटातील ग्रामस्थांना स्वखर्चाने मोफत भाजीपाला वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे सध्या ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद असल्याने ग्रामीण जनतेची मोठी गैरसोय झाली आहे यामुळेच बने यांनी स्वखर्चाने भाजीपाला वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे ग्रामस्थांनी गर्दी टाळावी व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बने यांनी केले आहे
www.konkantoday.com