पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये रत्नागिरी हापूस,उठाव नसल्याने व्यापारी चिंतेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉक डाऊन आहे. या परिस्थितीत नागरिकांना भाजी-पाला, फळे उपलब्ध व्हावे, यासाठी पुण्यात मार्केट यार्ड सुरू आहे. शुक्रवारी पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने त्याचा परिणाम हापूस आंब्याच्या विक्रीवर होत आहे. ६ते ७ गाड्या हापुसची आवक झाली असून मात्र उठाव नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.
www.konkantoday.com