
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पुणे, मुंबई येथून अनेक चाकरमानी काेकणात
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पुणे, मुंबई येथून अंदाजे पन्नस हजारच्या वर चाकरमानी लोक आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. मात्र त्यांच्यापासून काहीच धोका नाही. बहुतेक लोक संचारबंदी लागू होण्यापूर्वी पंधरा दिवस ते महिनाभर आधी आलेले आहेत. आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरी जिल्हा रुग्णालय कोरोना सेंटर म्हणून जाहीर करण्याची तयारी देखील प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी 300 बेडस् तयार केले आहेत. हा भाग पूर्ण आयसोलेट केला जाणार आहे.
www.konkantoday.com