
राज्य सरकारने आर्थिक तरतुद केल्यामुळे रखडलेल्या सागरी मार्ग प्रकल्पाला मोठा दिलासा
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडमधील चिर्ले ते सिंधुदुर्गमधील पाथरीदेवीपर्यत पाचशे कि.मी.चा द्रुतगती सागरी महामार्ग करण्याची घोषणा अधिवेशनात केली . हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग होऊन त्यामार्फत हा महामार्ग पूर्णत्वास जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मार्गासाठी राज्य सरकारने आर्थिक तरतुद केल्यामुळे रखडलेल्या सागरी मार्ग प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला आहे
www.konkantoday.com