राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या रत्नागिरीने बाजी तर महिलांमध्ये पुणे अजिंक्य

चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्य स्पर्धेत पुरुष गटात यजमान रत्नागिरीने मुंबई शहरचे आव्हान संपुष्टात आणून अजिंक्यपद मिळवले पुरुषांच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीने मुंबई शहर संघाला ३१-२८ पराभूत करून विजेतेपद मिळविले तर महिला गटात झालेल्या सामन्यात पुणे महिला संघाने आपले वर्चस्व परत एकदा सिद्ध केले सर्वाधिक असे बावीस वेळा विजेतेपद मिळविणाऱया पुण्याच्या महिला संघाने मुंबई शहर संघाचा २२-२०असा पराभव करून महिलांचे विजेतेपद मिळविले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button