आंबा, काजूला लाभणार विमा कवच
पुनर्रचित हवामानावर आधारित विमा योजना येत्या २०१९-२० बहारमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेत एकूण सात फळांना विमा कवच मिळणार आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. आंबिया बहारमध्ये द्राक्ष, डाळींब, केळी, संत्रे, मोसंबी, आंबा, काजू या सात फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
www.konkantoday.com