मिर्‍या भागात बंधारा खचला

रत्नागिरी शहराजवळील मिर्‍या पंधरामाड येथे संरक्षक बंधारा परत खचल्याची घटना घडली आहे. याधी काही दिवसांपूर्वी या बंधार्‍याचा भाग खचला होता व बाजूला असलेल्या रस्त्याचा काही भाग समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केला होता. आता या बंधार्‍याचा काही भाग परत खचल्याने मिर्‍यावासीय भीतीच्या छायेत आहेत. या भागात अमावास्येला समुद्राचे मोठे उधाण येते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button