१२जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात व काही भागात बारा जुलै पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे त्यामुळे जनतेने सुरक्षिता व सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button