अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधनात वाढ नाही, जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकणार

रत्नागिरी ः अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या केंद्रीय मानधनवाडीची पंतप्रधानांनी घोषणा केली होती परंतु महाराष्ट्रात वाढ करण्यात आलेली नाही. यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभा यांंच्यावतीने धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे. दि. ११ जून रोजी कर्मचार्‍यांच्यावतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांना केंद्रीय मानधनवाढीची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र वगळता अन्य काही राज्यांमधून अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button