रत्नागिरीतील भगवती किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी


रत्नागिरीतील भगवती किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारा “शिवसृष्टी प्रकल्प” उभारण्यात येत आहे. आज या प्रकल्पाला भेट देऊन पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी आढावा घेतला. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी, अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button