महामार्गाच्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा, घाणेखुंट, कोतवली, सोनगावचे प्रवेशद्वार पाण्याखाली

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोटे येथून नजिकच्या घाणेखुंट, कोतवली, सोनगाव या गावांना जोडणारा रस्ता असून या गावांचे प्रवेशद्वारच या महामार्गावर आहे परंतु महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे प्रवेशद्वार खड्ड्यात जावून येथे थोड्याशा पावसानेही या रस्त्याला नदीचे स्वरूप येते. परिणामी वाहन चालक तसेच पादचार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button