*पालकमंत्री उदय सामंत, यांचा रत्नागिरी दौरा रद्द

.*मा.ना.श्री. उदय सामंत, मंत्री (उद्योग व मराठी भाषा) तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा महोदयांचा दि. 9 ते 11 मे, 2025 रोजीचा दौरा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. तरी, याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button